मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार .

भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार आचरा (प्रतिनिधी) : आरवली गावचे सुपूत्र आणि कोकणातील या लाल मातीवर इथल्या भाबड्या माणसांवर आपल्या लेखणीतून अपार प्रेम करणारे स्व जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दूरदर्शन ने आपल्या साहित्य मालिकेची सुरुवात आरवली…