ई पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ

पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती गठीत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्यात खरीप हंगाम २०२५ हा दि.०१ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु झाला होता. त्यांतर्गत दि.०१ ऑगस्ट, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच दि.०१ ऑक्टोबर, २०२५ पासून सहाय्यक स्तरावरून…







