“धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई; जनशक्तीच जिंकेल” – विनायक राऊत

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. उमेदवारांना धमकावून, पैशाचे आमिष देऊन काही ठिकाणी उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे. हा त्यांचा शेळपटपणा आहे. तरीही आमचे उमेदवार खंबीरपणे उमेदवारी लढत आहेत. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.…








