शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा कुटुंबाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला करून द्या

पीएसआय मोहन चव्हाण यांचे युवकांना आवाहन नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : समाज घडविण्यासाठी सक्षम नागरिक निर्माण होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अशी वैचारिक शिबिरे राबविली जाणे गरजेचे…








