११२१ कवितांच्या ‘आई’ काव्यसंग्रहात जांभवडेचे माजी शिक्षक प्रा. राजेंद्र कदम यांच्या कवितेचा समावेश

साहित्यक्षेत्रातील सर्वांत मोठा काव्यसंग्रह म्हणून ‘आई’ची ग्रीनीच बुकमध्ये होणार नोंद कणकवली (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रातील पाचशे नवोदित कवी, कवयित्री यांच्या सहकार्याने ११२१ कविता असलेला ‘आई’ हा प्रातिनिधिक काव्य संग्रह इंडियन असोसिएशन आणि समर्थ फाउंडेशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार…







