राधानगरी तालुक्यातील कौलव येथे नरबळीचा प्रकार होताहोता टळला ; पोलिसांनी सहा जणांना केली अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कौलव येथे सरपंच आणि ‘अनिस’ च्या सतर्कतेमुळे गुप्त धनासाठी नरबळीचा प्रकार होताहोता टळला. यावेळी राधानगरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. शरद माने, महेश माने, अशिष चव्हाण, चंद्रकांत धुमाळ, संतोष लोहार, कृष्णात पाटील अशी अटक झालेल्याची…







