पालकमंत्र्यांचा जनता दरबार म्हणजे निवडणुकीचा फार्स – आमदार वैभव नाईक

आजी-माजी पालकमंत्र्यांची अकार्यक्षमता झाली सिध्द आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील प्रश्नांचाच मांडला पाढा कुडाळ (प्रतिनिधी) : अडीच वर्षाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यात शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात आरोग्य, कृषी, महसूल, शिक्षण या विभागांसह अन्य विभागाचे शेकडो प्रश्न…








