चिंदर गावात अज्ञात रोगाने दोन दिवसांत तब्बल 15 पेक्षा अधिक गुरे दगावली

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावात दोन दिवसात तब्बल 15 पेक्षा अधिक गुरे दगावल्याची घटना घडली आहे. अज्ञात आजारामुळे ही गुरे दगावली असून निश्चित आजाराचे निदान झालेले नाही. गुरे दगावत असल्याचे समजल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.…








