महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यलेखन कार्यशाळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कवी आपली कविता कोणत्या छंदात लिहितो, यापेक्षा तो भवतालाशी किती प्रामाणिक राहतो हे महत्वाचे ठरते. मानवी जीवनातील भावभावनांचे विविध कंगोरे तो आपल्या कवितेतून शब्दांकित करत असतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि संवादक सतीश सोळांकूरकर यांनी केले. महाराष्ट्र…








