ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या – भालचंद्र जाधव

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई व कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी वैभववाडी प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी…








