विद्यार्थ्यांसाठी व्यवसायांच्या माध्यमातून नोकऱ्या देणारे बनविण्यासाठी आवश्यक वातावरण जिल्ह्यात निर्माण करू – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातून जिल्ह्याचा विकास होवू शकतो, ही गरज खा नारायण राणे यांनी सर्वच शिक्षण सुविधा जिल्ह्यात उभ्या केल्या आहेत. आज आपला जिल्हा दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालात राज्यात प्रथम येतं आहे. १०० टक्के गुण येथील विद्यार्थी मिळवीत…








