खांबाळेत जल अर्पण दिवस उत्साहात साजरा..

ग्रामपंचायत खांबाळेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : मग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणे हा जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश असून या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केले. पाण्याचा जबाबदारीने…








