आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

‘भावलेले जयवंत दळवी’

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त को.म.सा.प. मालवणचा उपक्रम पितृपक्षात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पंधरा दिवस लेखांचे सोशल मीडियावर सादरीकरण कोमसाप मालवणचा उपक्रम युवा वाचकांना मार्गदर्शक ठरणार-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आचरा (प्रतिनिधी) : थोर सिद्धहस्त साहित्यिक आणि कोकण सुपुत्र जयवंत दळवी…

पळसंब भातपीक,नाचणी, पिकाची गव्या रेड्यांकडून नुकसानी

वनपाल श्रीकृष्ण परीट यांच्या कडून पहाणी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथील भूतोबाचा माळ येथे नाचणी आणि भातपीक यांची गव्यारेड्यानं कडून गेलें काही दिवसापासून सतत नुकसानी होत आहे. आज मालवण वनपाल श्रीकृष्ण यांच्या पथकाने यांची पहाणी केली. यावेळी…

वीज वाहिन्यांवर झाड पडून वैभववाडी रेल्वे स्टेशनजवळील वीज खांबासह डी. पी. कोसळून पडली

वैभववाडी (प्रतिनिधी) : वीज वाहिन्यांवर  झाड पडल्यामुळे वैभववाडी रेल्वे स्टेशनजवळील वीज खांबासह डी. पी. कोसळून पडली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. त्यामुळे स्टेशनं परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.  वैभववाडी…

नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा – आ. वैभव नाईक

कुडाळ (प्रतिनिधी) : पोलिसांसमोरच नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन” अशी धमकी दिली असून त्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे पत्राद्वारे केली…

राजकोट दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई करा 

अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्याकडे केली मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक…

गणराज रंगी रंगलेsss. जागू लागल्या रंगशाळा !

ग्रामीण कलाकारांना शासनाचे पाठबळ अत्यावश्यक — कलाकारांची अपेक्षा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकणातील कलेला तोड नाही. मग ती चित्रकला असो, अथवा शिल्पकला ! वर्षातील सात-आठ महिने नोकरी, मोलमजुरी, रंगकाम, शेती इत्यादी मध्ये व्यस्त असलेले कलाकार, गेले तीन-चार महिने भूक- तहान…

३० ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव

कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी) : दरवर्षी नाभिक संत सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते. यंदाही कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांचे निवासस्थानी व परमहंस…

राजकोट किल्ला राडा प्रकरण…४२ जणांसह अन्य १५० जणांवर गुन्हा दाखल

मालवण (प्रतिनिधी) : राजकोट येथे काल झालेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी राणे समर्थक तसेच ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणी…

पिंगुळी मानाची दहीहंडी जय वेतोबा गोविंदा पथक वेताळबांबर्डेनें फोडली

कुडाळ (प्रतिनिधी) : सिद्धिविनायक स्पोर्ट्स, युवा प्रतिष्ठान, श्री. देव वडगणेश मित्रमंडळ आणि स्वस्तिक प्रतिष्ठान आयोजित पिंगुळी मानाची दहीहंडी सोहळा मोठ्या जलोषात साजरा झाला. पिंगुळी गावातील ह्या सर्व मंडळानी एकत्र येत पहिल्याच वर्षी हा सोहळा अतिशय जबरदस्त पार पाडला. यावेळी उदघाटन…

उंडील तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भालचंद्र मांजरेकर यांची निवड

उपसरपंच जयेश अशोक नर होते सूचक तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील उंडील गावच्या तंटा मुक्त समिती अध्यक्षपदी भालचंद्र भिवा मांजरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच जयेश अशोक नर हे भालचंद्र मांजरेकर यांच्या निवडीला सूचक होते. उंडील  गावच्या तंटामुक्ती समिती…

error: Content is protected !!