वैभववाडी तालुक्यात परतीच्या पावसाने भातशेती चे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात पडत असलेल्या परतीच्या पावसाने भात शेती आडवी होऊन भात शेतीचे मोठे नुकसान होतं आहे. हातातोंडांशी आलेले पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त होत. तर कापणीला विलंब होत असल्यामुळे रान डुक्कर तसेच गवा रेडा यांच्याकडून शेतीचे नुकसान केले जात…








