नाईकांनी आमदारकीची शेवटची घटका एन्जॉय करावी – समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत खा. नारायण राणेंना कणकवली शहराच्या इतिहासात नोंद होईल, १७१७ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळेच उबाठाचे नेते आ. वैभव नाईक आणि संदेश पारकर यांना खुले चॅलेंज देवून देखील त्यांनी स्विकारले नाही. केवळ पत्रकार परिषदा घेवून…






