शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने छेडले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. ज्या शेतकऱ्यांनी काजू पीक विमा भरला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर काजू पिकाची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडून मूल्यांकन करून शासनाने सरसकट १० ऐवजी ५०…








