विकासाच्या कोटीच्या कोटी उड्डाणात, सिंधुदुर्गातील शेतकरी-बागायतदारच्या मूलभूत सुविधांकडे सर्वांचे दुर्लक्ष

सन २०२४-२५ ची ई-पिक झालीच नाही. शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार कसा ? ; बळीराजाचा आक्रोश निसर्गाच्या अस्मानी संकटानंतर आंबा-काजू-भात शेतकरी शासनाच्या मदतीवर अवलंबून फोंडाघाट (प्रतिनिधी) : सन २००२४-२५ मध्ये जमाबंदी आयुक्त, संचालक भूमी अभिलेख आणि कृषी विभाग यांच्यातील गलथान कामाचा…








