भाजप सरकार हे कोकणवर अन्याय करणारे सरकार – आ. वैभव नाईक

वायंगणी आणि तोंडवळी गावात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांची भूमिपूजने कणकवली (प्रतिनिधी) : वायंगणी आणि तोंडवळी गावाची सत्ता ग्रामस्थांनी शिवसेनेकडे दिल्यानंतर येथील विविध विकास कामे मार्गी लावण्यात यश आले.वायंगणी गावामध्ये विविध योजने मधून विकास कामांसाठी ५५ लाख…








