ललितापंचमीला राज्यातील ८५ शहरात सामूहिक नामस्मरण सोहळा!

अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ आगमन दिनाचे औचित्य साधून १९ रोजी सोहळा! मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट नगरीतील आगमन दिनानिमित्त (ललिता पंचमी) सामुदायिक नामस्मरण करण्यात येणार आहे. राज्यभरातील ८५ शहरात गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी ५.२५ वाजता लाखोंच्या उपस्थितीत…








