रिफायनरी विषयी सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा

शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वाद पेटला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला असून, पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जवळपास 110 आंदोलकांना ताब्यात घेतलं…







