जिल्ह्यातील आंबा,काजू,फळ पिक उत्पादक शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति सन्मान योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत .या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा , काजू,फळ पिक उत्पादक बागायतदार शेतकऱ्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर…








