बांधकरवाडीत गटार तुंबल्याने निर्माण झालेली दुर्गंधी दूर; रविवारीही तातडीची स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी) : बांधकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन आज सकाळी तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीचे कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेत…








