विषमता नष्टतेसाठी डॉ. आंबेडकरांनी आयुष्य वेचले

सुहास ठाकूर-देसाई यांचे प्रतिपादन डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त गोपुरीत चर्चासत्राचा कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मोठ्या प्रमाणात जातीयता व विषमता होती. याविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला. देश ब्रिटीशांच्या राजवटीतून स्वतंत्र्य झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहून ते…








