भारताच्या वाघिणी ठरल्या जगज्जेत्या!

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला विश्वचषकावर विजय सिंधुदुर्ग (ब्युरो न्यूज) : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकण्यासाठी असलेली ५२ वर्षांची प्रतीक्षा संपवली. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. शेफाली वर्मा…








