रिपब्लिकन पार्टी आठवले च्या वतीने भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काश्मीर येथील पैलगाम या पर्यटन स्थळावर निष्पाप 28 भारतीयांची हत्या करणाऱ्या पाकपुरस्कृत अतिरेकी टोळ्या व त्यांच्या नऊ अड्ड्यावर अचूक आणि भेदक हल्ला करणाऱ्या भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी…








