मौदे गावातील पाणीटंचाईला तात्पुरता दिलासा…

जलजीवन मिशनच्या विहिरीतील गाळ काढून ग्रामस्थांना उपलब्ध केले पिण्याचे पाणी वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या तालुक्यात तीव्र उन्हाळ्याची झळ जाणवत असून मौदे गावात पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीतील गाळ काढून ती स्वच्छ करण्यात…







