आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील धोकादायक व्हाळी मुळे मडकईकर कुटुंबाच्या बाथरुमची भिंत कोसळली

सुदैवाने जिवीतहानी टळली वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील परुळेकर दत्त मंदिराला लागुन असलेली व्हाळी मोडकळीस आल्यामुळे ती नवीन बांधावी अशी मागणी तिकडील नागरिक गेली दोन – तीन वर्षे सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे करत होती. व्हाळी जीर्ण झाल्यामुळे व्हाळीमधुन जाणारे सांडपाणी…

पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल, लवकरच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही ओळखला जाईल- मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देण्याची घोषणा पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटर चे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसा स्थळ…

भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ

सोमवारी १० मार्च रोजी पायाभरणी आणि कोनशिला समारंभाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार होणार असून भव्य दिव्य असे रामेश्वराचे मंदिर बांधकाम होणार आहे. मंदिर पुनर्बांधणीचा पायाभरणी आणि कोनशिला समारंभ सोमवारी १० मार्च रोजी…

वैभववाडीत वादळी वाऱ्याचा आंबा, काजू पिकाला फटका

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका हातातोंडांशी आलेल्या आंबा, काजू पिकाला बसला आहे. वादळाने कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली अक्षरशः कोवळ्या काजू बी, व आंब्यांचा खच्च पडल्याचे पाहायला मिळत आहे. आधीच गेले काही…

वैदेही रानडे यांची रत्नागिरी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कीर्ती किरण पुजार यांनी काम पाहिले आता त्यांची धाराशिव जिल्हाधिकारी पदी बढतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी वैदही मनोज रानडे यांची नियुक्ती शासनातर्फे करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवासी जिल्हाधिकारी असताना २००५मध्ये…

सत्ता नसतानाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करा – वैभव नाईक

शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं मोठ्या पदावर नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना कार्यरत आहे. मात्र शिवसेना पक्षाचे ऋण विसरून…

भाजप नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठी द्वेषी वक्तव्याचा मालवणमध्ये शिवसेनेने केला निषेध

माजी आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन मालवण (प्रतिनिधी) : भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे…

बिबट्या आढळला मृतावस्थेत ; नेरूर साईगाव येथील घटना

मादी बिबट्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट कुडाळ (प्रतिनिधी) : दि ६ मार्च रोजी परिमंडळ नेरुर त. हवेली कडील नियतक्षेत्र नेरुर त. हवेली मधील साईगांव येथील रहिवासी सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी वनपाल नेरुर त. हवेली यांना भ्रमणध्वनीवर बिबट्या मृत झाल्याची बातमी दिली.…

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियन डिएनई १३६ शाखा कणकवलीचे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई १३६ शाखा कणकवलीच्या वतीने आज कणकवली पंचायत समिती कार्यालयासमोर २ तास धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांसाठी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.…

अखेर तारामुंबरी मिठमुंबरी सागरी सेतू वरून धावली लालपरी

प्रवासी वर्गातून होतेय पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष अभिनंदन देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पर्यटनाला महत्त्वाचा दुवा ठरलेला व दोन पर्यटन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा असा तारामुंबरी मिठमुंबरी खाडीवरील फुल हा पर्यटनाचा सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या पुलावरून सर्व वाहतूक…

error: Content is protected !!