निर्ढावलेल्या सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. वैभव नाईक यांच्या दणक्यानंतर आली जाग

नवीन आंबेरी पुलावरून एसटी वाहतूक केली सुरु माजी जि.प.सदस्य राजू कविटकर यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार मालवण (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे आंबेरी येथील जुन्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. एसटी वाहतूक पूर्णतः बंद…








