रवींद्र चव्हाण, रामदास कदम यांच्यातील वादाचे कोकणातील जनतेला देणेघेणे नाही

लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे आमदार वैभव नाईक यांची टिका कणकवली (प्रतिनिधी) : रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे चाकरमानी, पर्यटक, व्यावसायिक या सगळ्यांना याचा…








