Category मुंबई

ठाकरे गटाचे अनिल परब विधानपरिषद निवडणुकीत विजयी; भाजपला जबरदस्त झटका

ब्यूरो न्यूज (मुंबई) : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यातील भाविकांसाठी गुड न्यूज; अधिवेशनात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा

मुंबई (ब्यूरो न्यूज) : राज्यातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाठी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. लाडकी बहीण, विद्यार्थी शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांची घोषणा काल…

महिलांना महिना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी – नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आजचा आमच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक बॉलवर सिक्स आमच्या सरकारने मारलेला आहे. महिला,माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला…

राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधदुर्ग साठी विशेष योजना जाहीर

स्कुबा डायव्हिंग प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय जिल्हा उद्योग केंद्राची घोषणा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेत साकारणार ब्युरो न्युज (मुंबई) : राज्य शासनाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून देण्यात आले आहे. यात वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्प, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्कुबा ड्रायविंग प्रकल्प…

‘मला सरकारमधून मोकळं करा!’ लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत

ब्युरो न्यूज (मुंबई) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये ‘मला सरकारमधून मोकळं करा’ अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा जोर धरु…

मुुंबई-वांद्रे येथे ८ जूनला सूर्यकांत मालुसरे यांच्या बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन; निमंत्रितांचे कवि संमेलन

मुंबई (प्रतिनिधी) : नॅशनल लायब्ररी, वांद्रे, कोमसाप, विलेपार्ले शाखा व वंदना प्रकाशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन समारंभ व निमंत्रितांचे कवि संमेलन आयोजित केले आहे. बालसाहित्यकार कविवर्य सूर्यकांत मालुसरे यांच्या “चांद्रयान” बालकवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार ८ जून रोजी संध्याकाळी…

महाराष्ट्राचे मिंदे सरकारचे प्रशासकीय धोरण पालथे , एका वादळात मुंबई चे प्रश्न ऐरणीवर – संदीप सरवणकर

मुंबई (प्रतिनिधी) : घाटकोपर होर्डींग दुर्घटनेबद्दल बोलताना ,श्री संदीप सरवणकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली की, “गेले दोन वर्षे मुंबई महानगर पालिकेला लोक प्रतिनिधी शिवाय बेवारस ठेवणारे, मिंदे सरकार हे च कालच्या घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटना ला जबाबदार आहे. एवढ्या मोठ्या…

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार? बडा नेता भाजपात जावून राज्यपाल होणार ?-प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या अडीच वर्षांपासूनच्या घडामोडी वारंवार हेच सिद्ध करत आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या मोठ्या फुटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये विभाजन झालं. यानंतर…

उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार ब्युरो न्यूज (मुंबई) : लोकसभा निवडणुकीमध्येच निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्याने उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यापासून आणि पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल…

भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही

तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन ब्युरो न्यूज (मुंबई) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं…

error: Content is protected !!