निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ; लोकसभा निवडणूक झाली जाहीर.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग ७ मे रोजी मतदान महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणार मतदान ४ जूनला लागणार निकाल मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली. आता ४ जूनला मतमोजणी होणार असून त्यादिवशी नवीन सरकार बसणार आहे. दरम्यान…








