Category कोल्हापूर

भर पावसात माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर; पुईखडी येथे गोल रिंगण सोहळा पडला पार

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “नंदवाळ” गावी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी कोल्हापूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. टाळ, मृदंग आणि विठू माऊलीच्या गजरात उभी पंढरी न्हाऊन निघते. अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील…

“अतिक्रमण हा विषय मी उशिरा हाती घेतला, पण स्थानिक आमदारांनी या अतिक्रमणाला प्रोत्साहन दिलं – संभाजी राजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, विशाळगडावरील तोडफोड प्रकरण चांगलंच तापलं असून, याप्रकरणी संभाजीराजेंसह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलंय. या घटनांच्या पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी गडकोट किल्ल्यांवरील…

विशाळगड आंदोलनाला हिंसक वळण पोलिसांनी लाठी चार्ज करून जमावाला पांगवल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगडचा नारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे छत्रपती हे हजारों शिवभक्तांसह विशाळगडकडे रवाना झाले. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी आज विशाळगडावर जाण्यापूर्वीच अज्ञात तरुणांच्या गटानं विशाळगडावर दगडफेक केल्याचा…

विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात 7 जुलै रोजी महाआरती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगड मुक्ती संग्राम च्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 7 जुलै रोजी विशाळगडावर महाआरती होणार आहे. ज्या शिवप्रेमींना या महाआरतीत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी प्रसाद ठाकूर 9405259594, रामा नाईक भाऊ सामंत…

राधानगरी तालुक्यातील कौलव येथे नरबळीचा प्रकार होताहोता टळला ; पोलिसांनी सहा जणांना केली अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कौलव येथे सरपंच आणि ‘अनिस’ च्या सतर्कतेमुळे गुप्त धनासाठी नरबळीचा प्रकार होताहोता टळला. यावेळी राधानगरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. शरद माने, महेश माने, अशिष चव्हाण, चंद्रकांत धुमाळ, संतोष लोहार, कृष्णात पाटील अशी अटक झालेल्याची…

जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम बंधारा पाण्याखाली कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे,…

नोकरीचं गाव मिळाल्याचा आनंद.. क्षणार्धात बाप गेल्याच दुःख

मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची उदात्त संवेदनशीलता जुन्नर तालुक्यातील ‘विरणक’ नामक शिक्षकाने अनुभवला माणुसकीचा उमाळा कोल्हापूर (प्रतिनिधी) : धरणीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरून करून पोटच्या लेकाला मास्तर करण्यासाठी हयातभर राबलेला बाप..वाटेला डोळे लावून बसलेला…अलीकडच्या काळात शासकीय नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा…

कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर केला हल्ला

राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याच्या विराेधात राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबा कारागृहातील बंदीजन विवेक उर्फ सोन्या…

आय.टी.क्षेत्रासाठी आरक्षित जागेच्या वाटपाचा प्रस्ताव शासनास सादर करा..

कोल्हापुर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात दि.२५ जून रोजी राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडत आहे. यामाध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित शहरांचा विचार करता बेंगलोर,…

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय…

error: Content is protected !!