राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वीज ग्राहक आता स्मार्ट होणार आहे. ग्राहकांच्या वीजबिलातील गोंधळ संपवण्यासाठी महावितरणने तब्बल दोन कोटी ४२ लाख वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज वापराचे स्वयंचलितपणे अचूक मीटर रिडिंग होणार असल्याने ग्राहकांना त्यांनी…







