आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गोळवण रस्त्यावर धोकादायक वळणामुळे अपघात!

मालवण (प्रतिनिधी) : गोळवण पोईप रस्त्यावर लाड दुकान जवळील वळण वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे. अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. बांधकाम विभागाने त्वरित दखल घेत उपाय योजना करण्याची मागणी सरपंच सुभाष लाड यांनी केली आहे.सदरच्या ठिकाणी मोरी रस्त्याच्या मध्यभागी खचली…

तरंदळे फाटा येथे एस.टी. बस न थांबल्यास आंदोलन

राष्‍ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा : एस.टी. अधिकाऱ्यांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील तरंदळे फाटा येथे सर्व एस.टी. बसेस पूर्वीप्रमाणेच थांबविण्यात याव्यात, अशी मागणी राष्‍ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आज एस.टी. अधिकाऱ्यांकडे केली. तसेच तरंदळे फाट्यावर एस.टी. बस न थांबल्‍यास आंदोलन करण्यात…

मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा २०२३चे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत त्यांना…

अस्मिता कोकाटे व राखी शिर्सेकर यांचे कौतुकास्पद यश

तळेरे (प्रतिनिधी): मुलींना संधी मिळाली तर त्या नक्कीच त्याच सोनं करून दाखवतात पुरूषांच्या खांद्याला खांद्या लावून आज अनेक महिला यशोशिखरावर यशस्वी झालेल्या आहेत. त्यात सध्या पोलीस भरतीकडे अनेक मुलींचा कल दिसतो.यामुळेच  मनात जिद्द, कष्ट करण्याची तयारी व अभ्यासूवृत्ती अंगी असल्यास कोणतीही…

टराटरा फाडणार…. उद्धव ठाकरे,आदित्यचे कपडे

आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना ठणकावले स्वतःच्या मालकाची इज्जत किती ठेवावी हे संजय राऊत यांचेच हाती कणकवली (प्रतिनिधी) : खासदार संजय राऊत यांच्यासारखी माणसे चोर बाजारात स्वस्तात विकत भेटतात. यापुढे संजय राऊत यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या…

व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही साहित्यिकांची जबाबदारी

चर्चा आणि चिंतन संमेलनात विचारवंत रमजान दर्गा यांचे परखड प्रतिपादन जनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि नाथ पै सेवांगणतर्फे आयोजन मालवण (प्रतिनिधी) : साहित्य लेखन म्हणजे समाजाचे हित साधणारी कृती. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे साहित्यच समाजाला पुढे घेऊन जाऊ शकते.त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न…

गडनदी पुलावरील एलईडी स्वागत कमान ठरणार लक्षवेधी

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारली कमान जानवली पुलावरही लवकरच स्वागत कमान उभारण्यात येणार कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात विविध उपक्रमांतर्गत व कर वसुलीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेली कणकवली नगरपंचायत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. शहरात विविध उपक्रम…

रत्नागिरीतील राज ठाकरेंच्या सभेस कोल्हापूरातून 10 हजार मनसैनिक जाणार

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : राज ठाकरे यांच्या रत्नागिरी येथे होणाऱ्या सभेसंदर्भात नियोजन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश नेते, सरचिटणीस, प्रवक्ते संपर्क अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. कोकणामध्ये 6 मे रोजी होणाऱ्या राज साहेबांच्या सभेसाठी…

संपादित जमिनीचा मोबदला द्या; नरडवे धरणग्रस्त मायलेकाचे चे कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी संपादित केलेल्या स्थावर मालमत्तेचा मोबदला देण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने प्रकल्पग्रस्त (लाभार्थी) वैशाली वासुदेव शिंदे व केतन वासुदेव शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडले. कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी वैशाली शिंदे व…

भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि कामगारांच्या विविध मागण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, याकडे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळणे हा घटनात्मक अधिकार…

error: Content is protected !!