योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर वसूली तीच यशस्वी पतसंस्था ; मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय पतपेढी कासार्डे शाखेचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : योग्य व्यवस्थापन आणि शंभर टक्के कर्ज वसुली ही सहकार पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीतील अतिशय महत्त्वाचे बाब असते. सहकारी संस्था टिकवण्यासाठी प्रत्येकाने सभासदांनी सहकार्याच्या भूमिकेतून सहकार्य करणे गरजेचे आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…






