लोकसहभागातून खांबाळे गावात दोन बारमाही वनराई बंधाऱ्यांची उभारणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्थांचे श्रमदान वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने ढोम्याच्या व्हाळावर दोन बारमाही वाहणारे वनराई बंधारे लोकसहभागातून व श्रमदानातून उभारण्यात आले.पावसाचे पाणी अडवून परिसरात जलसाठा निर्माण करणे, भूजल पातळी वाढवणे तसेच शेती व…








