स्वच्छ भारत मिशनमध्ये नागरिकांनी भाग घ्यावा

सीईओ रविंद्र खेबुडकर यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेवून स्वच्छ सर्वेक्षण ग्रमिण 2025…








