” शासनाच्या उमेद अभियानामुळे खेडेगावातील महिलांचे जीवनमान बदलून गेले आहे.” – आकांक्षा किनळोसकर

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानामुळे महिलांच आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण झालेले दिसून येत आहे. बचतगट, ग्रामसंघ, प्रभागसंघ यांच्या माध्यमातून महिला एकत्रीत येऊन बचत करून व्यवसाय करून स्वतःचा आर्थिक स्तर उंचावत आहेत. सध्या बऱ्याच फायनान्स कंपन्या गावातील महिलांना जास्त व्याजाने…








