साने गरुजींच्या विचारांनी युवाईने भारत बलवान करावा – बाबासाहेब नदाफ

गोपुरी आश्रमात साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती समारोहाची सांगता कणकवली (प्रतिनिधी) : बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! हे साने गुरुजींचे विचार युवाईने आत्मसात करून देश बलवान करण्यासाठी प्रयत्न करावा. हे साध्य करण्यासाठी आपल्या डोक्यातील जाती-धर्माची कीड टाकून द्यावी लागेल.…








