महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम रामदास कदम यांनी करु नये

भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महायुतीतील शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अनेक दुशने देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वक्तव्याबाबत रामदास कदम यांचा…








