जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम बंधारा पाण्याखाली कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे,…







