रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण करा

माजी केद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली मागणी पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर सुशोभीकरण करत करण्याची मागणी महामार्ग प्रश्नावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली सकारात्मक चर्चा खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करणार…








