भारतीय लोकशाहीत मानवाला राज्य घटनेने मुलभूत अधिकार दिलेत – ॲड.उमेश सावंत

जिल्हा पोलीस दलातील अधिकारी वर्गाला मानवी हक्क आयोगा विषयावर मार्गदर्शन तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय लोकशाहीमध्ये राज्य घटनेने मानवाला मुलभूत हक्क,अधिकार दिलेले आहेत. त्याचा योग्य प्रकारे वापर करून अन्यायाविरुद्ध दाद मागता येते. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे.…








