तरंदळेत ओम साई महिला शेतकरी गटाचा नैसर्गिक भात लावणी उपक्रम उत्साहात

महिलांनी घडवला स्वावलंबनाचा आदर्श कणकवली (प्रतिनिधी) : ओम साई महिला शेतकरी गट, तरंदळे यांच्या वतीने सामूहिक भात लावणीचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा प्रभावी संदेश देत महिलांनी एकजुटीच्या बळावर स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला. उपक्रमादरम्यान…








