संविधान आणि आरक्षण धोक्यात हा इंडिया आघाडीकडून अपप्रचार

भाजपामुळे देशात मुस्लिम दलित, आदिवासी समाजातील राष्ट्रपती झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेय कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचा अब की बार चार सौ पार चा नारा आहे. विरोधक यावरून भाजपाविरोधी अपप्रचार करत आहेत. भाजपाचे 400 खासदार निवडून आल्यास संविधान बदलले जाईल, आरक्षण…








