“आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला” – जी एस परब

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाला व त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आपण गावचे मानकरी असलो तरी विखुरलेले आहोत.”आपले विचार बदला व सर्वांना सोबत घेऊन चला”तरच आपला समाज एकत्र येईल ही आपली भावना पाहिजे.एकत्र जमा समाज मोठा करूया. आपण संकल्पना…







