Category कोकण

कट्टा येथे सुट्टीची मजा शिबिराचा शुभारंभ!

मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराचा शुभारंभ झाला. सहा दिवसीय शिबीराचा आनंद धुत्रे गुरुजीनी कथा सांगून शुभारंभ केला. नांदोसकर गुरुजीनी मुलांना कागदापासून बनवणारे विविध प्रकार दाखवले. किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, आनंद…

गोळवण रस्त्यावर धोकादायक वळणामुळे अपघात!

मालवण (प्रतिनिधी) : गोळवण पोईप रस्त्यावर लाड दुकान जवळील वळण वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे. अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. बांधकाम विभागाने त्वरित दखल घेत उपाय योजना करण्याची मागणी सरपंच सुभाष लाड यांनी केली आहे.सदरच्या ठिकाणी मोरी रस्त्याच्या मध्यभागी खचली…

गडनदी पुलावरील एलईडी स्वागत कमान ठरणार लक्षवेधी

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारली कमान जानवली पुलावरही लवकरच स्वागत कमान उभारण्यात येणार कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात विविध उपक्रमांतर्गत व कर वसुलीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेली कणकवली नगरपंचायत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. शहरात विविध उपक्रम…

संपादित जमिनीचा मोबदला द्या; नरडवे धरणग्रस्त मायलेकाचे चे कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी संपादित केलेल्या स्थावर मालमत्तेचा मोबदला देण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने प्रकल्पग्रस्त (लाभार्थी) वैशाली वासुदेव शिंदे व केतन वासुदेव शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडले. कणकवली तालुक्यातील नरडवे धरणासाठी वैशाली शिंदे व…

जिल्हा परिषद प्रशासनाने पशु पक्षी प्रदर्शन व योजनांच्याकार्यक्रमाची नियोजित कालावधी बाबत पुनर्विचार करावा

मनसेच्या प्रसाद गावडे यांची पत्र मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्रशासनाने पशु पक्षी प्रदर्शन व योजनांची जत्रा कार्यक्रम ६ ते ९ मे या कालावधीत घेण्याचा घाट घातला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजित कालावधी बाबत पुनर्विचार करावा अशी मागणी मनसेच्या प्रसाद गावडे…

वाद रिफायनरीचा! ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा तर आम. राजन साळवी यांचा प्रकल्पाला पाठिंबा

रत्नागिरी (प्रतिनिधी) : बारसू येथील प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला असून गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना…

रिफायनरी विषयी सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा

शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वाद पेटला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला असून, पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जवळपास 110 आंदोलकांना ताब्यात घेतलं…

आमदार नितेश राणेंची प्रांताधिकारी कातकर यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली चे नूतन प्रांताधिकारी ऍड. जगदीश कातकर यांनी आमदार नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार उपस्थित होते. कणकवली देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचे प्रांताधिकारी म्हणून ऍड. जगदीश कातकर यांनी…

वराड येथे २६ एप्रिल रोजी कृषी प्रदर्शन

मालवण (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मालवण यांच्या वतीने भात शेती व गुणवत्ता सुधार प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन वराड ग्रामपंचायत नजीक सातेरी मंदिर येथे २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी ८ वाजल्या पासून सुरू…

सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य ह.भ.प.गवंडळकर करीत आहेत – खासदार विनायक राऊत

कणकवली (प्रतिनिधी): ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रम राबवून संप्रदायाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करत आहेत.त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य संप्रदायाच्या माध्यमातून…

error: Content is protected !!