श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे होणार कुडाळ येथे आगमन..

कुडाळ (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे 25 जानेवारी रोजी कुडाळ येथे आगमन होणार आहे . गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर नाबरवाडी ते गुलमोहर पर्यंत ढोलताशांच्या गजरात…








