आंबा काजू बागायतदारांना दिलासा ! राज्य सरकारचे नुकसानभरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात केली घोषणा मंत्री नितेश राणेंची शब्दपूर्ती मुंबई (प्रतिनिधी) : चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या…








