ओसरगाव ग्रा पं च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीची परीक्षा हा भावी सुखकर आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर घडवा. जगात आपले अस्तित्व निर्माण करून स्वतःस गावाची ओळखही निर्माण करा असे आवाहन सरपंच सुप्रिया कदम यांनी…








