बांदा शहरातील पावसाळापूर्व कामांचे नियोजन करा

गुरु कल्याणकर यांची महावितरणकडे मागणी बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे रस्त्याकडील जीर्ण झाडे व फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडण्याच्या घटना घडतात. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन नागरिक, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा…








