एकीकडे गोड बोलायचे, दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे: त्यांच्यामुळेच भाजप संपत आहे

मनोज जरांगेनी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका जालना (ब्युरो न्युज) : सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही मिळाली तर संध्याकाळपासून पाणीही सोडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आंदोलन शांततेतच होणार, आरक्षण मिळाल्या शिवाय आंदोलन थांबवणार नाही. अर्धवट…